राज्यातील ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू

मुंबई, 24 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. यासंदर्भात …

राज्यातील ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू Read More

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवल्याने एकनाथ शिंदेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

मुंबई, 17 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा रस वापरण्यास साखर कारखान्यांना परवानगी मिळाली आहे. …

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवल्याने एकनाथ शिंदेंनी मानले केंद्र सरकारचे आभार Read More

केंद्राने इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय अखेर घेतला

नवी दिल्ली, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ऊसाचा रस आणि मॉलॅसिस …

केंद्राने इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय अखेर घेतला Read More

गाळप परवाना अर्ज करणं आता कारखान्यांना बंधनकारक

पुणे, 7 ऑगस्टः राज्यातील आगामी हंगामासाठी ऊस गाळप परवाना व सुरक्षा अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करण्याचा कालबद्ध कार्यक्रम साखर आयुक्त शेखर गायकवाड …

गाळप परवाना अर्ज करणं आता कारखान्यांना बंधनकारक Read More