चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय

रायपूर, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज झाला. रायपूर येथील शहीद वीर नारायण …

चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय Read More

अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 5 गडी राखून विजय

गुवाहाटी, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज खेळला गेला आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर …

अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 5 गडी राखून विजय Read More

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा विजय

तिरुवनंतपुरम, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी-20 मालिकेतील दुसरा सामना झाला या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी विजय मिळवला …

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा विजय Read More

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी-20 सामना

तिरुवनंतपुरम, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज …

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी-20 सामना Read More

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून टी-20 मालिका

विशाखापट्टणम, 23 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. ही मालिका …

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून टी-20 मालिका Read More

भारताला हरवून ऑस्ट्रेलिया बनला सहाव्यांदा विश्वविजेता!

अहमदाबाद, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया …

भारताला हरवून ऑस्ट्रेलिया बनला सहाव्यांदा विश्वविजेता! Read More

भारताचे ऑस्ट्रेलिया समोर 241 धावांचे लक्ष्य

अहमदाबाद, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा …

भारताचे ऑस्ट्रेलिया समोर 241 धावांचे लक्ष्य Read More

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विजेतेपदासाठी सामना

अहमदाबाद, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज, (रविवारी) विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादच्या …

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विजेतेपदासाठी सामना Read More

टीम इंडियाने 2003 च्या पराभवाची परतफेड करावी; चाहत्यांची अपेक्षा

अहमदाबाद, 18 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया आता …

टीम इंडियाने 2003 च्या पराभवाची परतफेड करावी; चाहत्यांची अपेक्षा Read More