राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 15.93 टक्के मतदान; कल्याणमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद
मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात सध्या मतदान सुरू आहे. या मतदानाची सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक …
राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 15.93 टक्के मतदान; कल्याणमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद Read More