लोकसभा निवडणूक: सातव्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये देशात 61.63 टक्के मतदान

दिल्ली, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 57 जागांसाठी शनिवारी सायंकाळी …

लोकसभा निवडणूक: सातव्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये देशात 61.63 टक्के मतदान Read More

देशात अंदाजे सरासरी 60.09 टक्के मतदान; राज्यात 54.33 टक्के मतदान

मुंबई, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यात काल मतदान पार पडले. राज्यात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान झाले. …

देशात अंदाजे सरासरी 60.09 टक्के मतदान; राज्यात 54.33 टक्के मतदान Read More

लोकसभा निवडणूक 2024; देशात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 56.68 टक्के मतदान, राज्यात 48.66 टक्के मतदानाची नोंद

मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. राज्यातील 13 जागांवर आज मतदान झाले. या मतदानाची सायंकाळी …

लोकसभा निवडणूक 2024; देशात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 56.68 टक्के मतदान, राज्यात 48.66 टक्के मतदानाची नोंद Read More

राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 15.93 टक्के मतदान; कल्याणमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात सध्या मतदान सुरू आहे. या मतदानाची सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक …

राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 15.93 टक्के मतदान; कल्याणमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद Read More

लोकसभा निवडणूक; चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले! राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान

पुणे, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान झाले. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान …

लोकसभा निवडणूक; चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले! राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान Read More

लोकसभा निवडणूक: राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 17.51 टक्के मतदान

पुणे, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 …

लोकसभा निवडणूक: राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 17.51 टक्के मतदान Read More

हरल्यानंतर काय बोलायचं त्याची तयारी सुरू आहे, देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका

मुंबई, 09 मे: (विश्वजीत खाटमोडे) देशात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांतील तीन टप्प्यातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. …

हरल्यानंतर काय बोलायचं त्याची तयारी सुरू आहे, देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका Read More