श्री काळभैरवनाथ ग्रामसमृद्धी पॅनल चा दणदणीत विजय

पुरंदर/ वनपुरी, 8 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) पुरंदर तालुक्यातील वनपुरी ग्रामपंचायत निवडणुकीत श्री काळभैरवनाथ पॅनलचा विजय झाला आहे. जनतेतून सरपंच म्हणुन राजश्री नामदेव कुंभारकर या तब्बल 505 मतांनी विजयी झाल्या आहेत.

बारामतीतील 32 ग्रामपंचायतींचा गावनिहाय निकाल!

तसेच या पॅनलच्याच सुनिता अशोक कुंभारकर यांना 148 मते मिळवून सदस्य पदी निवड झाली. वैशाली दत्तात्रेय कुंभारकर आणि सुजाता सुभाष कुंभारकर यांना 237 मते (एकसमान), सुजित अंकुश कुंभारकर 122 मतदान झाले तर प्रताप कैलास कुंभारकर असे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आले आहेत.

मॅक्सवेलचे द्विशतक! ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

2 Comments on “श्री काळभैरवनाथ ग्रामसमृद्धी पॅनल चा दणदणीत विजय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *